Skip to product information
Sale price
Rs. 157.50
Regular price
Rs. 210.00
Overview:
इयत्ता पाचवी ते दहावी ह्या शालेय गटातील मुला-मुलींचे वय व त्यांच्या वाढीचा हा टप्पा महत्त्वाचा आहे. प्रत्येक मुला-मुलीच्या आयुष्यातील ही वर्षे फार महत्त्वाची असतात. ह्या वयातील मुलं-मुली फारशी मोठी नसतात आणि लहानही, मधलीच एक गोंधळलेली अवस्था असते. आजूबाजूचं वातावरण व वयामुळे ह्या मुलांत होणारे शारीरिक बदल, मानसिक आंदोलने वेगवेगळी असतात. अशा नाजूक काळात प्रत्येक मूल समजून घेऊन त्याच्याशी वागणं ही अवघड क...
इयत्ता पाचवी ते दहावी ह्या शालेय गटातील मुला-मुलींचे वय व त्यांच्या वाढीचा हा टप्पा महत्त्वाचा आहे. प्रत्येक मुला-मुलीच्या आयुष्यातील ही वर्षे फार महत्त्वाची असतात. ह्या वयातील मुलं-मुली फारशी मोठी नसतात आणि लहानही, मधलीच एक गोंधळलेली अवस्था असते. आजूबाजूचं वातावरण व वयामुळे ह्या मुलांत होणारे शारीरिक बदल, मानसिक आंदोलने वेगवेगळी असतात. अशा नाजूक काळात प्रत्येक मूल समजून घेऊन त्याच्याशी वागणं ही अवघड क...
Pickup currently not available