Skip to product information
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Overview:
मध्ययुगीन कालखंडात समर्थ श्रीरामदासस्वामींचे साहित्य हे केवळ आध्यातमिक प्रवृतीचे साहित्य नव्हते; तर संपूर्ण सामाजिक, राजकीय व लोकजीवनाला व्यापणारे व त्यांची तात्विक चर्चा करतानाच जनोपदेश व प्रबोधन करणारे होते. श्री समर्थांच्या विपुल साहित्यरचनांपैकी दासबोध हा मराठीतील महत्वाचा ग्रंथ आहे. मानवी जिवानातील विविध विषयांचा उहापोह करून मार्गदर्शन करणाऱ्या या ग्रंथाचे वैशिष्ट्य विविधांगी आहे. समर्थांचा लोकजीवनविषयांचा अभ्यास, निरीक्षणे व त्यांचे तत्वाद्यान हे दासबोधाचे एक वैशिष्ट्य आहे. दासबोधातील लोकतत्वांचा शोध घेऊन त्याची तात्विक अंगाने अभ्यासपूर्ण मांडणी प्रस्तुत ग्रंथात केली आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
मध्ययुगीन कालखंडात समर्थ श्रीरामदासस्वामींचे साहित्य हे केवळ आध्यातमिक प्रवृतीचे साहित्य नव्हते; तर संपूर्ण सामाजिक, राजकीय व लोकजीवनाला व्यापणारे व त्यांची तात्विक चर्चा करतानाच जनोपदेश व प्रबोधन करणारे होते. श्री समर्थांच्या विपुल साहित्यरचनांपैकी दासबोध हा मराठीतील महत्वाचा ग्रंथ आहे. मानवी जिवानातील विविध विषयांचा उहापोह करून मार्गदर्शन करणाऱ्या या ग्रंथाचे वैशिष्ट्य विविधांगी आहे. समर्थांचा लोकजीवनविषयांचा अभ्यास, निरीक्षणे व त्यांचे तत्वाद्यान हे दासबोधाचे एक वैशिष्ट्य आहे. दासबोधातील लोकतत्वांचा शोध घेऊन त्याची तात्विक अंगाने अभ्यासपूर्ण मांडणी प्रस्तुत ग्रंथात केली आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup currently not available