Skip to product information
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Overview:
जगात कोणी उपाशी राहू नये, वंचित उपेक्षित राहू नये, सर्वांना समान संधी असावी, धर्म वंश जात या आधारांवर दुजाभाव नष्ट व्हावा, पूर्वापार द्वेश तिरस्काराला तिलांजली मिळावी, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा समाज निर्माण व्हावा, हे स्वप्न अजूनही स्वप्नच आहे. लोकांच्या भल्यासाठी लोकशाही, साम्यवाद अशा ज्या ज्या व्यवस्था उभ्या राहिल्या, त्यांनी लोकांचे खरोखरच भले केले का? सभ्यता व सुसंस्कृतता या दिखाऊ गोष्टी आहेत का? प्रगती विकास या निव्वळ वल्गना आहेत, कारण त्याचा पाया विध्वंस आणि विनासाचा आहे. विषमतेचे दाट जंगल आपल्याभोवती पसरले आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
जगात कोणी उपाशी राहू नये, वंचित उपेक्षित राहू नये, सर्वांना समान संधी असावी, धर्म वंश जात या आधारांवर दुजाभाव नष्ट व्हावा, पूर्वापार द्वेश तिरस्काराला तिलांजली मिळावी, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा समाज निर्माण व्हावा, हे स्वप्न अजूनही स्वप्नच आहे. लोकांच्या भल्यासाठी लोकशाही, साम्यवाद अशा ज्या ज्या व्यवस्था उभ्या राहिल्या, त्यांनी लोकांचे खरोखरच भले केले का? सभ्यता व सुसंस्कृतता या दिखाऊ गोष्टी आहेत का? प्रगती विकास या निव्वळ वल्गना आहेत, कारण त्याचा पाया विध्वंस आणि विनासाचा आहे. विषमतेचे दाट जंगल आपल्याभोवती पसरले आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup currently not available