Skip to product information
Rs. 250.00
Overview:
सत्य हा अनेकदा सत्याचा आभास असतो. हा आभास कधी बुद्ध्या तयार केलेला असतो, तर कधी माणसाच्या आकलनशक्तीला पडलेल्या मर्यादांमुळे निर्माण होतो. या मर्यादांचे भान असणे, म्हणजे विवेक. असे भान माणसाला स्वमत-आग्रहांपासून परावृत्त करते; दुसऱ्याला आपल्यापेक्षा निराळे मत असण्याचा अधिकार आहे, हे मान्य करते. हाच झाला उदारमतवाद. जगाला या दोन्ही गुणांची नितांत गरज आहे, असे १९४० साली बाँड रसेल पोटतिडिकीने सांगत होते ! त्याला आज ७० वर्षे लोटली आहेत. आणि तरीही ही गरज आज आणखी वाढली आहे...
सत्य हा अनेकदा सत्याचा आभास असतो. हा आभास कधी बुद्ध्या तयार केलेला असतो, तर कधी माणसाच्या आकलनशक्तीला पडलेल्या मर्यादांमुळे निर्माण होतो. या मर्यादांचे भान असणे, म्हणजे विवेक. असे भान माणसाला स्वमत-आग्रहांपासून परावृत्त करते; दुसऱ्याला आपल्यापेक्षा निराळे मत असण्याचा अधिकार आहे, हे मान्य करते. हाच झाला उदारमतवाद. जगाला या दोन्ही गुणांची नितांत गरज आहे, असे १९४० साली बाँड रसेल पोटतिडिकीने सांगत होते ! त्याला आज ७० वर्षे लोटली आहेत. आणि तरीही ही गरज आज आणखी वाढली आहे...
Pickup available at HO
Usually ready in 24 hours