Skip to product information
Overview:
आपल्या सुस्पष्ट आणि परखड विचारांसाठी अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात असलेल्या साहित्य- संशोधन क्षेत्रातल्या दोन विदुषी म्हणजे इरावती कर्वे आणि दुर्गा भागवत. या दोघींविषयीचं हे पुस्तक लिहिलं आहे डॉ. नीला पांढरे यांनी. दोघी समकालीन विदुषी, दोघी समाजशास्त्राच्या अभ्यासक, दोघींनी वैचारिक आणि ललित असं दोन्ही प्रकारचं लेखन केलं. दोघींनी वैचारिक खाद्य पुरवणारी चिंतनगर्भ व्याख्यानंही दिली. दोघींच्या जीवनदृष्टीत, चिंतनविषयांत काहीतरी साम्य असावं, असं वाचकांना वाटतं. याच भूमिकेतून दोघींच्या लेखनाचा, व्यक्तित्वाचा धांडोळा या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे.
आपल्या सुस्पष्ट आणि परखड विचारांसाठी अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात असलेल्या साहित्य- संशोधन क्षेत्रातल्या दोन विदुषी म्हणजे इरावती कर्वे आणि दुर्गा भागवत. या दोघींविषयीचं हे पुस्तक लिहिलं आहे डॉ. नीला पांढरे यांनी. दोघी समकालीन विदुषी, दोघी समाजशास्त्राच्या अभ्यासक, दोघींनी वैचारिक आणि ललित असं दोन्ही प्रकारचं लेखन केलं. दोघींनी वैचारिक खाद्य पुरवणारी चिंतनगर्भ व्याख्यानंही दिली. दोघींच्या जीवनदृष्टीत, चिंतनविषयांत काहीतरी साम्य असावं, असं वाचकांना वाटतं. याच भूमिकेतून दोघींच्या लेखनाचा, व्यक्तित्वाचा धांडोळा या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours