Skip to product information
Sale price
Rs. 280.00
Regular price
Rs. 350.00
Overview:
Newकाश्मीर :एक शापित नंदनवन याच नावाच्या १९९५ साली प्रसिद्घ झालेल्या ग्रंथाची ही संक्षिप्त आवृती. ग्रंथ संक्षिप्त केलेला असला तरी काश्मीर-समस्या मात्र वाढलेली आहे; अधिकच गंभीर, स्फोटक बनलेली आहे ! या ग्रंथाचा हेतू काश्मीर-प्रश्न मुळात काय आहे व तो का सुटत नाही, याचे सत्यकथन हा आहे. * तेथील महाराजांना भारतात विलीन व्हावयाचे नव्हते, हा प्रवाद खरा आहे काय ? * त्यांना पाकिस्तानात विलीन होण्याचा सल्ला भारताने का दिला होता ? * संस्थानांच्या विलीकरणाचे भारताचे धोरण कोणते होते ? * विलीन करून घेताना सार्वमताचे लेखी आश्वासन का देण्यात आले ? * तरीही नंतर सार्वमत का घेतले गेले नाही ? * घटनेत ३७० कलम कसे व कशासाठी आले ? * पं. नेहरूंनी पंतप्रधान शेख अब्दुल्लांना कारागृहात का टाकले ? * तेथे अराजकाची व दहशतवादाची सुरूवात केव्हा झाली ? या व अशा अनेक प्रश्नांची खरी उत्तरे या ग्रंथात सापडतील. भरभक्कम पुराव्यांनिशी यात मांडलेले दाहक सत्य कितीही अप्रिय वाटले तरी राष्ट्रासाठी ते समजून घ्यावेच लागेल. कोणत्याही राष्ट्रीय प्रश्नाच्या ख-या स्वरूपाचे अज्ञान हाच मूलत: एक राष्ट्रीय शाप आहे. म्हणूनच काश्मीर हे ‘शापित नंदनवन’ ठरले आहे !
Newकाश्मीर :एक शापित नंदनवन याच नावाच्या १९९५ साली प्रसिद्घ झालेल्या ग्रंथाची ही संक्षिप्त आवृती. ग्रंथ संक्षिप्त केलेला असला तरी काश्मीर-समस्या मात्र वाढलेली आहे; अधिकच गंभीर, स्फोटक बनलेली आहे ! या ग्रंथाचा हेतू काश्मीर-प्रश्न मुळात काय आहे व तो का सुटत नाही, याचे सत्यकथन हा आहे. * तेथील महाराजांना भारतात विलीन व्हावयाचे नव्हते, हा प्रवाद खरा आहे काय ? * त्यांना पाकिस्तानात विलीन होण्याचा सल्ला भारताने का दिला होता ? * संस्थानांच्या विलीकरणाचे भारताचे धोरण कोणते होते ? * विलीन करून घेताना सार्वमताचे लेखी आश्वासन का देण्यात आले ? * तरीही नंतर सार्वमत का घेतले गेले नाही ? * घटनेत ३७० कलम कसे व कशासाठी आले ? * पं. नेहरूंनी पंतप्रधान शेख अब्दुल्लांना कारागृहात का टाकले ? * तेथे अराजकाची व दहशतवादाची सुरूवात केव्हा झाली ? या व अशा अनेक प्रश्नांची खरी उत्तरे या ग्रंथात सापडतील. भरभक्कम पुराव्यांनिशी यात मांडलेले दाहक सत्य कितीही अप्रिय वाटले तरी राष्ट्रासाठी ते समजून घ्यावेच लागेल. कोणत्याही राष्ट्रीय प्रश्नाच्या ख-या स्वरूपाचे अज्ञान हाच मूलत: एक राष्ट्रीय शाप आहे. म्हणूनच काश्मीर हे ‘शापित नंदनवन’ ठरले आहे !
Pickup currently not available