Skip to product information
Rs. 115.00
Overview:
...आठवणी, आठवणी म्हणजे किती? घराच्या... नात्यागोत्यातल्या... विविध क्षेत्रांतल्या... सहकार्यांच्या... परदेशात सहवासात आलेल्या भल्या भल्या व्यक्तींच्या... आठवणींच्या जत्रेत आपण स्वत:ला हरवून बसतो. अनेक प्रसंगांनी अचंबित होतो. आठवणी मध्येच कधी तरी हसतखेळत आपल्याला खूप काही शिकवतात; विचार करायला लावतात. या सर्व आठवणींचं कथन आंतरिक ओढीतून झालेलं आहे. त्यावर आत्मप्रौढीचा टिपूसही नाही; पण आपुलकीचा, माणुसकीचा त्यावर शिडकावा आहे. कुठंही कटुता नाही, ती समंजसपणे टाळलेली आहे. संस्कारक्षम मनाचंच ते द्योतक आहे. घेणार्याला या आठवणींतून संस्कार, समाधान, तृप्ती आणि जीवन सार्थकी लावण्याची दिशा नक्कीच मिळेल. - शं. ना. नवरे
...आठवणी, आठवणी म्हणजे किती? घराच्या... नात्यागोत्यातल्या... विविध क्षेत्रांतल्या... सहकार्यांच्या... परदेशात सहवासात आलेल्या भल्या भल्या व्यक्तींच्या... आठवणींच्या जत्रेत आपण स्वत:ला हरवून बसतो. अनेक प्रसंगांनी अचंबित होतो. आठवणी मध्येच कधी तरी हसतखेळत आपल्याला खूप काही शिकवतात; विचार करायला लावतात. या सर्व आठवणींचं कथन आंतरिक ओढीतून झालेलं आहे. त्यावर आत्मप्रौढीचा टिपूसही नाही; पण आपुलकीचा, माणुसकीचा त्यावर शिडकावा आहे. कुठंही कटुता नाही, ती समंजसपणे टाळलेली आहे. संस्कारक्षम मनाचंच ते द्योतक आहे. घेणार्याला या आठवणींतून संस्कार, समाधान, तृप्ती आणि जीवन सार्थकी लावण्याची दिशा नक्कीच मिळेल. - शं. ना. नवरे
Pickup currently not available