Skip to product information
१२ जुलै १९६१ हा पुण्याच्या इतिहासातील काळा दिवस !
यादिवशी पानशेत, खडकवासला ही धरणे फुटली आणि पुण्यात हाहाःकार उडाला !
पुणे शहराचा इतिहास, भूगोल आणि संपूर्ण चेहरा - मोहराच बदलून टाकणारा हा 'महापूर' आला कसा ?
धरण फुटीची खरी कारणे कोणती ?
राजकीय नेत्यांचा दबाव याला कितपत कारण झाला ?
इंजिनिअर्सची भूमिका या घटनेत काय होती ?
न्या. बावडेकरांच्या मृत्यूमागे काय रहस्य होते ?
या सर्वाला खरे 'जबाबदार' कोण ?
आणि न्या. नाईक आयोगाने कोणाला बळीचे बकरे केले का ?
या सर्व प्रश्नांवर अभ्यासपूर्ण प्रकाशझोत टाकणारे पुस्तक म्हणजे त्यावेळचे पुण्याचे डी. एस. पी. श्री. मधुकर हेबळे यांचे आत्मकथन
Pickup available at HO
Usually ready in 24 hours