Sale price  Rs. 270.00 Regular price  Rs. 300.00
Overview:
सार्थ दासबोधग्रंथ कसा असावा याविषयी रामदासांनी दासबोधात उत्तम विवेचन केले आहे. ग्रंथामुळे अवगुण पालटावे, अधोगती चुकावी, गर्व गळावा. रामदास म्हणतात :इतर जे प्रापंचिक । हास्य विनोद नवरसिक । हित नव्हे तें पुस्तक । परमार्थांसी ।जेणे परमार्थ वाढे। अंगी अनुताप चढे । भक्तिसाधन आवडे । त्या नांव ग्रंथ ।।जो ऐकतांच गर्व गळे । कां ते भ्रांतीच मावळे | नातरी एकसरें वोळे । मन भगवंती ।जेणे होय उपरति । अवगुण अवघे पालटती। जेणे चुके अधोगति । त्या नांव ग्रंथ ।।जेणे धारिष्ट चढे । जेणें परोपकार घडे ।जेणे विषयवासना मोडे । त्या नांव ग्रंथ । ।जेणे परत्रसाधन । जेणे ग्रंथे होय ज्ञान। जेणे होइजे पावन । त्या नांव ग्रंथ ।।(दासबोध दशक ७ वा, समास ९ वा ओव्या २९ ३४) दासबोध हा ग्रंथ वरील कसोट्यांना पुरेपूर उतरतो यात शंका नाही. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

You May Also Like